Комментарии:
साहेब तुम्ही शरद पवार साहेबाना सोडलं...
Ответитьआता आंबेगाव तालुक्यातील जनतेला माहिती आहे वळसे पाटील यांनी जो विकास केला आणि पुढे करणार आहे तो एकमेव नामदार साहेब करू शकतील
Ответитьनव्या दमाचा नवा शिलेदार निकम साहेब सर्वसामान्य जनतेचे आमदार ✌️
ОтветитьMKCL Income tax aani CBI यांचा एकत्रित निर्णय आहे जेल पेक्षा भाजप बरा 😂
ОтветитьSaheb aamhi tumhala 35 वर्ष nivdun दिले,तुमाच्याने सात गांव patharala पानी देता आले नाही,आता punha 35 वर्ष nivdun देतो ,कारण tumhala jal sinchanache kaam baki आहे ना,धन्यवाद
Ответитьफक्त नामदार दिलीप वळसे पाटील साहेब... ⏰
Ответитьओनली नामदार साहेब
Ответитьविकासपर्व नामदार वळसे पाटील साहेबच पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी होणार आहेत
Ответитьया तालुक्यात येवढा विकास झाला आहे.कि आम्ही कधी कधी निरगुडसर ला जाताना पाहातो .
Ответитьया वेळेस वाजणार ती फक्त पवारसाहेबांची तुतारी.
Ответитьसर्वांतमोठा विश्वास गमवला साहेब आपण पवार साहेबाचे एकदम विश्वासू माणुस होते
Ответитьसाहेब निवडून जातात परत 5वर्षांनी मत मागायला येतात ac chya कधी बाहेर नाही साहेब
Ответитьसाहेब चुकून निवडून आला त तर या 5वर्षात येखादा नवीन माणूस मोठा करा
Ответитьस्वतः ची भुमिका सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न
Ответитьसाहेब आदिवासी भागात अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करून हंडा भर पाणी आणावे लागत. शोकांतिका आहे.
Ответитьसुसंस्कृतपणाचा संयम हा या माणसाने आजपर्यंतच्या राजकारणात कधी सोडलाच नाही,
म्हणुन तर आम्ही सदैव साहेबांसोबत ✌️👑
आता बस झालं बदल हवा.
Ответитьआंबेगाव तालुक्याची ओळख,रूबाब,विकास हे वळसे पाटील साहेबांमुळेच...👍🏻 अष्टविजय पक्का.....✌🏻
Ответитьफक्त वळसे पाटील
Ответитьgadar zala
Ответитьसाहेब शाहू फूले आंबेडकर बरोबर ....मग या महाराष्र्टभूमीचे प्रणेते छत्रपती शिवाजीमहाराज्यां चे नाव का विसरल हो हे पण सांगा ....
ढोंगी आहेत बारामती कर...,,,
तूमचा सारखा माणूस खर तर मूख्यमंत्र्याचा चेहरा असावा होता.....त्या जयंतरावांना सगळ दिल ....
अभिमान आमचा,
नेता राज्याचा,
आदरनीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब ❤️
नामदार वळसे पाटील च. अष्ट विजय होणार च..
Ответитьनवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे
Ответитьफक्त दिलिप वळसे पाटील साहेब
Ответитьशरद पवारांना का सोडलं ते फक्त सांगा... उत्तर मिळाले लोक तुम्हाला साथ देतील......पण मला नाही वाटत उत्तर असेल...सामूदायीक विचार अजित पवार यांचा होता
Ответитьफिक्स आमदार वळसे पाटील साहेब
Ответитьसर्व ठीक आहे पण बाप बदलला त्याच काय
ОтветитьYala aptla nahitr ambegaonkar murkh mhanayache ha saral saral mhnto election nantr jikde fayada tikde janar
Ответитьगद्दार पाटील पडणार.fix आमदार निकम साहेब
ОтветитьKiti tension madhe distay पाटील साहेब. पडणार आहेत तुम्ही.
Ответитьपाण्याचे प्रश्न 35 वर्ष सोडू शकले नाहीत आता काय सोडविणार.
ОтветитьAho पक्षात राहून oppose करता आला असता. थापा मारू नका.
Ответитьतुम्ही bjp la दिलेली commitment मोडू शकत नाही. पण पवार साहेबाना छातीत खंजीर खुपसू शकतात. वा रे साहेब
Ответитьओन्ली वळसे पाटील साहेब
Ответитьवळसे साहेब
Ответитьmatdar sanghach bagha... development n vision important aahe ti walase patil saheban kade aahe pawar saheb yenar nahit matdar sanghat tyancha pantar aanun kay fayda honar nasto totach hoil... sahanubhuti ne pot bharat nahi ugach sahanbhuti chya maghe vahat janyat arth nasto
Ответитьविकासाच्या मुद्यावर सरकार सोबत गेलो.हे धांदात खौट आहे.
Ответитьनिकम साहेब
Ответитьनमस्कार साहेब
Ответитьसाहेबांनी आशीर्वाद द्यावे निकम साहेबांची गरज आहे तालुक्याला
Ответитьलाभार्थ्यांनी टेन्शन घेऊ नये राज्याच्या नेत्याचा कार्यक्रम लागला आहे
Ответитьतुम्ही लबाड, स्वार्थी आहट साहेब... ज्या साहेबानी तुम्हाला शून्य ते हिरो केले त्यांच्यशी तुमची गद्दारी केली... जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही.. कृपया काळजी घ्या ....
ОтветитьTumhi ka palale t saga
Ответитьकिती ती काळजी सिंचनाची!!! झाली ती कामं मग?
Ответитьनेता आमचा स्वाभिमान आमचा नेता आंबेगाव तालुक्याचा गर्व आहे नामदार दिलीपराव वळसे पाटील यांचा चेअरमन लोकनेते किसनराव बाणखेले विविध कार्यकारी सोसायटी मंचर अभिमान आहे नेता दिलीप वळसे पाटील यांचा---
Ответитьतालुक्यातील जनता सुज्ञ आहे.जो उमेदवार राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेऊ शकतो.अश्याच उमेदवाराला निवडून देतील असा कल आहे असे वाटते.
Ответитьआता जिंकण्याचा विषयच सोडा. स्वतःच्या हाताने सगळे वाटोळे स्वता करून बसलात पाटील. पवार साहेबांनी क्षणाचाही विचार न करता गृहमंत्री केला.
Ответитьखोटं बोला पण रेटून बोला ते फक्त तुमच्याकडून शिकावं......
गेले सात ते आठ टर्म तुम्ही या मतदारसंघात विधानसभेवर आहेत तुमची काम नाही असा विषयच नाही काम भरपूर आहेत पण लोकांना नवा चेहरा आणि बदल महत्त्वाचा आहे..... रांजणगाव एमआयडीसी मुळं काही गावांना होणारे प्रदूषण यावर तुम्ही मूग गिळून गप्प बसलेले आहात. किंवा त्या विषयावर विधानसभेमध्ये एक शब्दही काढलेला नाही. ज्या माणसाने आपल्याला बोटाला धरून चालायला शिकवलं त्यालाच तुम्ही दगा दिला हा तुमच्यासाठी मायनस पॉईंट ठरला आहे. कारण आपल्याच मतदारसंघांमध्ये गद्दारांना माफ केले जात नाही हा इतिहास आहे, आणि तुमच्या कार्यकर्त्यांची असणारी हुल्लडबाजी हा पण तुमच्यासाठी मायनस पॉईंट ठरलेला आहे. आतापर्यंत तुम्ही विधानसभेवर जेवढे वेळा निवडून आलात त्यासाठी शरद पवारांची कृपा आहे. पण आता देवदत्त निकम यांच्यामुळे एक नवीन पर्याय मतदार संघात उपलब्ध झालेला आहे त्यामुळे लोकांची पसंती सध्या शरद पवार गटाला जास्त आहे.
तरीपण बघूया घोडा मैदान जवळच आहे.
देवदत्त निकम साहेबच आमदार होणार काय पण असो साहेब गरबडले दिसत आहे
Ответить