Комментарии:
Asha Mulech BJP varcha lokancha vishwas kami hot aahe. Yacha parat ekda phatka vidhansabha neevadnookit basoo shakto he Phadanvis yani lakshat gheoon action ghene aavashyak ahe.
Ответитьदेवेंद्र फडणवीसांच्या सिनेमात तेच व्हिलन ठरतील याची भीती वाटत असावी😂
Ответитьमलातर वाटतं की भाजपतच एक गट फडणवीस विरोधी आहे . अंतर्गत गोष्टी आपल्याला काय कळणार ?
तुम्ही जे मांडलंय ते फडणवीसां पर्यंत पोचतं का ????
अगदी बरोबर आहे. मी स्वतः देवेंद्रजी ची मोठी समर्थक आहे. पण उत्तराची वाट पाहून पाहून आता हळू हळू त्यांच्या भूमिकेची पण शंका यायला लागली आहे.
Ответитьकोणाचं हिंदुत्व खरं×खोटं , मला राज्याच्या गोर गरिब जनतेचा माझ्या सुखसुविधेचा, योजनांचा विचार कोण करतंय ते शिंदे सरकार ने केलंय ते महत्वाचं 👍🚩
Ответить🙏 ... सर्वोत्तम विश्लेषण
Ответитьफडणवीस प्रखर राष्ट्रवादी, हिंदू, विद्वान,प्रामाणिक नेता 🚩♥️, स्व कर्तृत्नाने कमावलेल्या उंचीवर राज्यातले सर्व नेते खुजे ठरलेत म्हणून चिखल फेक बदनामी , विनाकारण अल्पसंख्यांक ब्राम्हण असल्याचा तोटा , बिचारे दुर्दैवी
Ответитьशिस्तप्रीय सेवकांच्या मनातील खदखदीला वाट काढून दिलीत.
Ответитьअनयजी, आणि भाजप कार्यर्त्यांनो .....
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था आणि शैक्षणीक,सामाजिक संस्था,
सहकार,मराठा,दलित,शेतकरी ,चहाबिस्कूट,फुटीर हिंदु धार्मिक नेते आणि शंभरटक्के मुस्लिम मआविच्या अधिपत्याखाली आहे. त्यातच एक माजी हिंदुत्ववादी संघटना सीएमपद व मुंबई मनपा ताब्यात ठेवण्यासाठी त्यांना जावून मिळाली.
मआविची प्रचंड दहशत आहे त्यास महाराष्ट्र भाजपा तोंड देवू शकली नसती इतकेच नाही तर ती संपत आली असती. सत्तेचा वाटा गेला असला तरी भाजपला त्या बदल्यात बचाव करता आला नाहीतर किमान महाराष्ट्रात तरी ती दहशतीतच नामशेष झाली असती.
सद्गुण विकृती हेच कारण.
Ответитьमनातलं बोललात.. आता फडणवीसांच्या बोलण्यावरचा आमचा विश्वास आता कमी होत चालला आहे
Ответитьउत्तम व्हिडीओ!!
Ответитьअगदी बरोबर
Ответитьलोखंड गरम तापलेलं असतंय , तेव्हाच हातोडा मारायचा असतो . कित्येक महत्त्वाच्या केसेस पण सायडीअंगला टाकल्या आहेत . यांची योग्य वेळ केव्हा येणार , तोपर्यंत आम्ही मरून जाऊ .
Ответитьलांडगा आला रे आला ..... असंच देवेंदरंचे पुस्तक आले रे आले रे असे चालले आहे.....नुसत्या पोकळ डरकाळ्या! फडणवीसांकडे killing Instinct नाही आहे ......नुसते गुळूनुळू डरकाळ्या .....😂😂
Ответитьजे करायचं ते करून दाखवायचं बोलायचं आणि वलग्ना करायच्या नसतात हे महाराष्ट्रातील भाजप ला कधी कळणार आहे का पूर्ण घरी बसल्यावर हे पुस्तक, चित्रपट येणार?
ОтветитьThere are important points like :
1. महागाई , 2. बेरोजगारी , 3. जम्मू-काश्मीरमध्ये वाढते हल्ले, 4.NEET आणि स्पर्धा परीक्षा,
मोदी सरकारने महागाई, बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा आणि जम्मू-काश्मीरमधील वाढत्या हल्ल्यांसारख्या समस्यांना सर्वोच्च प्राधान्याने सोडवण्याची गरज आहे.
अगदी बरोबर आहे
देवेंद्र जी ज्यावेली पिक्चर ची रील बाहेर कlढ़तील,,tevha अनेकांची fataleli असनार
मग खोके की कंटेनर ते आपो आप उघड़ होईल ।।
खरच बीजेपी वाले खुपच नरम भूमिका घेत आले आहेत त्यामुले विरोधकांच्या तोंडlला आवर बसत नाही आहे
I don't think BJP is interested in having a CM in Maharashtra for a foreseeable future... It is more interested in finishing off Devendra Fadnavis... It's better to dissolve Maharashtra unit of BJP and merge with Shinde Sena 😂😂😂
Ответитьअहो 10 वर्षे मोदी सत्तेत आहे ..हिंदूंच्या भल्यासाठी कुठले काम केले? हिंदूंना अन्यायकारक कायदे तरी बदललेत का? फक्त देशाचा आणि मुसलमानांचा विकास करत बसलेत. निवडणुका आल्या की हिंदूंकडे मतांची भीक मागणारे येतील..
Ответитьफडणिविसांचे बोटचेपे धोरण या निवडणुकीत आडवे येणार.जश्यास तसे धोरण अवलंबत नाही तोपर्यंत निवडणूक जिंकणे अशक्य आहे…
Ответитьव्हिडिओ उत्तम आहे आम्ही कायम सांगतो की, बीजेपी एवढी थंड का? त्यांनी स्वतःची दोन-तीन टीव्ही चॅनल आणि स्वतःची दोन-तीन वृत्तपत्रे सुरु केली पाहिजेत. कारण सर्वसामान्य जनता ही फक्त टीव्ही पाहते व वर्तमानपत्रे वाचते, त्यातून ज्या बातम्या मिळतात त्या ती जनता सत्य मानते. लोकसभेत बीजेपी पराभूत होण्याचे हे एक मोठे कारण आहे. ही वर्तमानपत्रे व मीडिया पूर्णपणे शरद पवार व शिवसेना उबाठा गट त्यांच्या तालावर चालतात. हे अजून बीजेपी आणि बीजेपीच्या बाजूचे आपण पत्रकार का लक्षात घेत नाही हेच कार्यकर्त्यांना समजत नाही. आपण त्यावर जरूर प्रकाश टाकावा.
धन्यवाद.
मी आणि माझे 41 मित्र.
धन्यवाद ! दादांना घेऊन काकांना रडविले हे चांगलेच झाले भाजपा ला काही काळ तरी मित्र पक्षांची मदत घेणे आवश्यक
Ответитьयाला जबाबदार फडणवीसच आहेत , जाती जातीमध्ये भांडण लावण्यात पटाईत आहे फडणवीस , अजित पवार ला उरावर घ्यायचं , वक्फ बोर्डाला निधी देने , असले धंदे केल्यावर काय होणार
Ответитьहोय ... आम्हाला ह्या गोष्टींची उत्तरे हवी आहेत
पण ..कोण देणार
अत्यंत महत्वाचे विवेचन .
Ответитьदेवेंद्रजी खूप सहन करतात .
का ? हा प्रश्न मतदारांना पण पडतो .
खरंच अशी काय अडचण आहे मोदी शहा आणि भा ज प च्या नेतृत्वाची की फडणवीस सारख्या माणसाची गोची करावी लागते. शेवटी सगळ्यांचे पाय मातीचे असतात हेच सिद्ध होते आहे
Ответитьअहो. अनय आपले देवेंद्र आजकाल फक्त स्क्रिप्ट लिहितात,. सिनेमा काढायचे विसरले आहेत. अनय काल श्री भाऊंनी फडणवीस यांना दिलेला सल्ला वाचा आणी त्यांना (फडणवीस साहेबाना ) शक्य असल्यास पाठवा.
Ответитьवाघ नख आणली प्रदर्शित केली, आता आम्हा सारख्या समर्पित लोकांसाठी ती वापरा सुद्धा.
Ответитьबोटचेपेपणाच धोरण अत्यंत धोकादायक. आपल्याबरोबर वाईट वागणाऱ्यांशी चांगले वागून काय उपयोग.
ОтветитьHinduch Hindunche sarwat mothe shatru ahet,fakt 8500 mahina,kinva 1 pe 1 'utsahit karnare pey'diley tari samadhani astat,ani ain weli denaryala vote hi detat.
ОтветитьHis movie will be made by Sandeep Singh. The main conspirator in Sushant Singh Rajput murder case. Looks as if he is saving the criminals, being the home minister. Amit shah might pressurise him to give the director job to sandeep singh only so that he may make a movie on Amit Shah also. Shame on this politician's life and their compromises. Anayji Thanks for giving some insight to the secret meeting between raut and DF. Hope amit shah never succeds in becoming PM of India if he is all for Bollydruggies. Your analysis 💯. Hope DF gets some courage to deliver justice for the poor souls
Ответитьतुम्ही एवढ जीव तोडून सांगताय ते काय देवेन्द्रजीना ऐकू येत नसेल? त्यापेक्षा एकदा खाजगीत भेट घेऊन साकड घाला काय्र॔ करत्यांसाठी मतदार म्हणून आम्हाला ही हेच सगळे प्रश्न पडले आहे त
पण गृहमंत्री म्हणून मुलुंडमधे होत असलेल्या बांगलादेशी वर तातडीची कारवाई का करत नाहीत? ती न झाल्यास विधानसभा निवडणुकीत पुन्हाये रे मागल्या नको
अन्य पक्षा पेक्षा भाजप vegala आहे. केंद्रीय नेतृत्वचे आदेशache पालन करावे लागते. म्हणुन जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा फडणवीस यांना सरकार मध्ये सामील होण्यासाठी उपमुख्यमंत्री दिले व ते देणे आवश्यक होते कारण त्यांच्या 5 वर्षातil सर्व प्रकल्प ठप्प झाले होते त्या कामांना गती देऊन मेट्रो, समृद्धी महामार्ग costal road व अटल सेतु व अन्य प्रकल्प फडणवीस उपमुख्यमंत्री जरी असले तरी सरकार मध्ये कामे करण्याची त्यांचीch भूमिका असल्याने महायुती काळात सर्व प्रकल्प पूर्ण होऊन त्यांचे उद्घाटन मोदी यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस वर आरोप करणे चुकीचे आहे. Mva सरकार कसे तरी अडीच वर्षे टिकले होते. कारण त्यावेळी जनते मध्ये अस्वस्थa होती ती दूर होऊन विकासासाठी शिंदे शिवसेना (युती चे ) स्थापन झाले व लोकानी ते स्विकारले आहे. आज अमित शाह यांचे विधानसभा निवडणुकीchya संबंधित भाषण झाले आहे. याचा अर्थ निवडणुका जाहीर होतील असे वाटते. देवेंद्र फडणवीस हे विरोधी pakshan वर नियंत्रण ठेवणारे paperweight आहेत म्हणुन त्यांना कायम महाराष्ट्रात ठेवतात. कारण महाराष्ट्र आकाराने मोठे व सुशिक्षित व माध्यम वर्गीय लोक मोठ्याप्रमाणात असल्याने ते नियंत्रित करण्यासाठी फडणवीस आवश्यक व गरजेचे आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Ответитьसद्याची फॅशन बदला.तुमच्या ज्ञानाशी मेळ घेत नाही.आधी प्रमाणेच केशरचना ठेवा
Ответитьसर्व लवकर यायला पाहिजेत
Ответитьमला खात्री आहे की श्री.फडणवीस योग्य वेळेची वाट पाहत आहेत.
ОтветитьDF ni sodun dyava. Swataha chi party suru karavi
Ответитьasalya rajkaranatil settlement kaay kamachya , jyatun paksha parabhav hot aahe
Ответитьफडणवीस रिस्क घेत नाहीत. प्रत्येक गोष्ट सरळ मार्गे कायद्याने करायला जातात. त्यांना राजकारणी न होता IAS ऑफिसर होता आले असते. भाजपने रिस्क घेऊन काम करणारे नेतृत्व आणावे. मोदीजी, अडवाणीजी असे कायद्याने खेळत बसले असते तर आजही भाजपचे १०० खासदारच असते. रथयात्रा काढायला आणि २००२ घडवायला रिस्क घेणारे नेतृत्व लागते.
ОтветитьAdadi manatal bolalat...aamhi SSR case visarlo nahi ani visarnar pan nahi.....BJP ajun hi gadh zopet aahe😢
Ответитьखरंच देवेंद्र फडणवीस यांनी आता त्यांच्या विरुद्ध कटकारस्थान करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे, आजपर्यंत खुप ऐकून घेतले आता मात्र हद्द झाली देवेंद्रजींनी जे कोणी असतील त्यांचे खरे रुप जगासमोर आणावे एवढीच अपेक्षा आहे. वेळोवेळी जे ब्राह्मणांवर टीका करतात त्यांना आता धडा शिकवला पाहिजे.
Ответитьलोकांच्या लक्षात असले तरी सरकार निष्क्रिय रहाणार असेल तर त्याचा उपयोग काय?
Ответитьकृपया अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स व आणखी एका अंतरावीराच्या सुखरूप परत येण्याबाबत व अमेरीकेच्या शाहजोगपणाचा खरा चेहरा पुढे आणावा.
Ответитьनेभळट देवा कसलेच पुस्तक काढणार नाही.....
Ответитьफडणविसांच पद्धतशीरपणे खच्चीकरण चालू आहे. राजीनामा देत होते तो ही स्वीकारला नाही. केंद्रात येऊ द्यायचे नाही हा उद्देश दिसतो. पण त्यासाठी सद्गुण विकृतीच्या नावाखाली अकारण शिव्याशाप सहन करण्याची त्या माणसाची कमाल आहे.
Ответитьतुम्ही आता कार्यकर्ते यांच्या मनातल्या भावना बोलून दाखवतात.
खूप छान!
फडणवीसांची नुसतीच बडबड कारण त्यात सत्य काहीच नाही आणी नसतं😂 बाकी कोणकोणत्या बनवलेल्या तथाकथित पत्रकारांना दर दिवाळीला सागरा त मोती सापडतात ते जर माहीत असेल तर सांगा की ओ😂
Ответитьतुम्ही उल्लेखिलेल्या सर्व बातम्या सर्वांच्या लक्षांत आहेत अन् फडणविसांकडेन अपेक्षाभंग होत आहे याचे भयंकर क्लेश होतात . -- सुवर्णा जोशी पुणे
Ответить